आपण सगळेच जण कित्येकदा किती तरी विषयांवर चर्चा करत असतो. समाजाला, देशाला, त्याच्या व्यवस्थेला बहुतेकदा नाव ठेवत असतो आणि कधीतरी नावाजातही असतो. पण हे सगळे विषय मग तिथल्या तिथे सोडून त्याच्याकडे पाठ करून जीवन जगायलाही सुरु करत असतो. पण मनातले हे विचार खरच तिथल्या तिथे संपतात का? आपले प्रश्न तिथल्या तिथे सुटतात का? हि अस्वस्थता कुठेतरी मांडायला हवी म्हणून या "शिळोप्याच्या गप्पा"!
मी माझे विचार इथे मांडल्याने समाज बदलेल का नाही मला माहित नाही. पण माझे विचार कमीत कमी कुठेतरी मांडले याचा आनंद नक्की राहील.
अशाच विविध विषयांवर गप्पा मारायला सर्वाना आमंत्रित करत आहे. आणि अर्थातच या असतील सर्वांच्याच आवडत्या "शिळोप्याच्या गप्पा"
मी माझे विचार इथे मांडल्याने समाज बदलेल का नाही मला माहित नाही. पण माझे विचार कमीत कमी कुठेतरी मांडले याचा आनंद नक्की राहील.
अशाच विविध विषयांवर गप्पा मारायला सर्वाना आमंत्रित करत आहे. आणि अर्थातच या असतील सर्वांच्याच आवडत्या "शिळोप्याच्या गप्पा"


No comments:
Post a Comment